Author: Raghunath

मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती तूर्तास टळली…
https://www.youtube.com/watch?v=7XwAluF9ss8
मुंबईत १ मे २०२६ पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती तूर्तास टळली आहे. चालक संघटना [...]

नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये अंगावर लिफ्ट कोसळून महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू
नाशिक : नाशिकमधून एक अत्यंत हृदयद्रावक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्याचा अंगा [...]

एलपीजी ग्राहकांसाठी १ मे पासून नवे नियम! सिलिंडरसाठी OTP अनिवार्य; दरात वाढ आणि बुकिंगच्या नियमांतही मोठे बदल!
आखाती देशांमधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता तुमच्या स्वयंपाकघरावर होणार आहे. जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे केंद्र सरकारने एलपीजी वित [...]
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक वाचनापूर्वीच प्रकाशक प्रशांत आंबी स्थानबद्ध; बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई!
बुलढाणा : बुलढाण्यात 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून सुरू असलेला वाद आता विकोपाला पोहोचला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर पुस्तकाचे वाच [...]
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; मंत्री सरनाईक ठाम ; अंमलबजावणीस मुदतवाढीची शक्यता
मुंबई : राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार आपली भूमिका बदलणार नसल्याचे परिवहन मंत्री प्रताप [...]
आपच्या 7 खासदारांच्या विलीनीकरणाला मंजुरी; उपराष्ट्रपती यांची मान्यता; भाजपचे संख्याबळ 116 वर पोहोचले
नवी दिल्ली : राज्यसभेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवणारा निर्णय सोमवारी समोर आला. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यां [...]

मुंबईत अन्नातून विषबाधा; चौघांचा मृत्यू
मुंबई : शहरातील पायधुनी परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून अन्नातून झालेल्या संभाव्य विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू [...]
पालकमंत्री नीतेश राणेंना कोर्टाचा दिलासा आणि दंड ही चिखललफेक प्रकरण : एक महिन्याचा कारावासासह एक लाखाचा दंड
मुंबई : भाजप नेते आणि पालकमंत्री नीतेश राणे यांना ‘चिखलफेक’ प्रकरणात न्यायालयाकडून दिलासा मिळाला असला, तरी त्याचवेळी एका वेगळ्या कलमाखाली शिक्षा [...]

लातूर जिल्ह्यात आठवडाभरात उष्माघाताने तीन बळी
लातूर : मराठवाड्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असून, लातूर जिल्ह्यात उष्माघातामुळे मृत्यूंची चिंताजनक मालिका स [...]
प.बंगालमध्ये तपास यंत्रणांचे छापेमारी; दुसर्या टप्प्यातील प्रचार थांबला; उद्या मतदान
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा दुसर्या टप्प्यातील प्रचार सोमवारी थांबला असून, 142 जागांसाठी बुधवारी 29 एप्रिल मतदान होणार आहे. मात् [...]
