Author: Raghunath
खा. शरद पवारांनी बोलवली पवार कुटुंबियांची बैठक
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रमुख खा. शरद पवार यांनी मंगळवारी संपूर्ण पवार कुटुंबीयांना एकत्र येण्यासाठी निमंत्रित केले आहे. [...]
विधानपरिषदेसाठी उमेदवाराचा पेच वाढलाअर्ज दाखल करण्यासाठी उरले अवघे दोन दिवस
मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच सर्वच राजकीय पक्षांचा उमेदवारीचा पेच अद्याप सुटला [...]
अन्न आणि औषध प्रशासन सुस्त आहे का ?
मुंबईसारख्या महानगरात घडलेली पायधुनी येथील घटना केवळ एका कुटुंबाच्या दुर्दैवी मृत्यूची कथा नाही, तर ती आपल्या अन्नसाखळीतील गंभीर बिघाडाचा [...]
4 हजार 250 कोटींचा हेलिप्लांट प्रकल्प हवेतच ?उद्योगमंत्री उदय सामंतांच्या वक्तव्याने नांदेडमध्ये राजकीय भूकंप
नांदेड : काही आठवड्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात जाहीर करण्यात आलेला नांदेडमधील 4 हजार 250 कोटी रुपयांचा प्रस्तावित हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प आता व [...]
मराठवाड्यात 3 महिन्यांत 217 शेतकर्यांच्या आत्महत्यासरकारला आणखी किती बळी हवेत; वडेट्टीवारांचा संतप्त सवाल
मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मराठवाड्यातील स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. अवघ्या तीन म [...]
विधानपरिषदेसाठी कुणाला संधी?
विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारी अजर्र् दाखल करण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी उरला असतांनाही देखील अजूनही कुणाला संध [...]

काळजाचा ठोका चुकवणारी घटना! जुन्नरमध्ये खेळता खेळता दोन चिमुकले शेततळ्यात कोसळले
https://www.youtube.com/watch?v=PpYwFZ6ohuY
खेळण्या-बागडण्याच्या वयात मृत्यूने घाला घातल्याची एक अत्यंत भीषण घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर ता [...]

हडपसरमध्ये सिलेंडरच्या स्फोटाने आगीचे तांडव; ५ दुकाने खाक, आगीच्या ज्वाला तिसऱ्या मजल्यापर्यंत!
https://www.youtube.com/watch?v=lQ6BqwBGPDE
पुण्यातील हडपसर परिसरातून आगीची एक अत्यंत भीषण घटना समोर आली होती. गोंधळे नगर भागात सिलेंडरचा मोठा स [...]
ग्रामीण रुग्णालयातील अत्याधुनिक विनामूल्य उपचाराबाबत जनजागृती करा-आ.सुरेश धस
आष्टी : आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस सारखे दुर्धर आजारावरील अत्याधुनिक उपचार तसेच अनेक आजारांवर उपचार सुरू करण्यात आले असून शहरी भाग [...]

ईश्वर मानायचा नाही तर जाणायचा – सुश्री वैष्णवी भारतीजी
गेवराई : आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे समाजात असंतोष, क्लेश आणि मानसिक ताण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत प्रत्य [...]
