Author: Lokmanthan
माजी पंतप्रधानांच्या नातवाला जन्मठेपेची शिक्षा !
कर्नाटकातील माजी जेडी(एस) खासदार तथा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवन्ना याला शनिवारी म्हैसूरमधील 47 वर्षीय घरगुती कामगार महि [...]

निवडणूक आयोगाकडून बीएलओ आणि पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ
मुंबई, दि.०२ :– भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसेच बीएलओ पर्यवेक्षकांचे मानधन वा [...]

खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री फडणवीस
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागरी सत्कार
नागपूर, दि. ०२ : महाराष्ट्र शासनाने कायम क्रीडा क्षेत्राला प [...]

डोंगरी ते दुबई ..करीम लाला ते दाऊद इब्राहिम गुन्हेगारी जगताचा इतिहास..
https://www.youtube.com/watch?v=FUSP-oc-lz0
मुंबई : एक शहर, जेवढं स्वप्नांची राजधानी म्हणून ओळखलं जातं, तेवढंच अंडरवर्ल्डच्या सैतानशाहीचं केंद्र [...]

महायुतीचे शंभर दिवसाचे प्रगतीपुस्तक असमाधानकारक ; महाराष्ट्रातील सर्वात बदनामीकारक सरकार..
https://www.youtube.com/watch?v=Qj9P0EVvNrI
अहिल्यानगर : राज्यातील महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण होत असताना जनतेच्या जीवनात ठोस बदल जाणवले नाह [...]
बिहार मतदार यादीतून ६७ लाख मतदार कमी !
बिहार विधानसभा निवडणूक मतदार याद्यांचे प्रारूप बाहेर येताच लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी आणि निवडणूक आयोग यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फै [...]
उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबरला
नवी दिल्ली ः जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यासंदर्भात [...]
पत्रकारांना आता दरमहा 20 हजार रुपये मिळणार पेन्शन
मुंबई : राज्य शासनाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील सन्माननिधी दरमहा 11 हजार रुपयांवरून वाढवून 20 हजार रुपये करण्याच [...]
अहिल्या नगर शहरात रविवारी मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचे आयोजन
अहिल्यानगर -अहमदनगर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालय, गुलमोहर रोड येथे रविवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचे आयोजन केले [...]

जागतिक पातळीवरचे संस्कृत विद्यापीठ उभारु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. ०१ : जगातील अनेक जुन्या संस्कृती कालागणिक व्यपगत झाल्या, नामशेष झाल्या. परंतु, भारतीय संस्कृतीला सनातन स्वरुपात टिकवून राहता आले [...]
