Author: Lokmanthan
राष्ट्रसण आणि कायदा
अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा झालेला अवमान हा गंभीर विषय आहे. त [...]
ध्वजाविषयक संकेत तुडवणाऱ्या नगर जिल्हा प्रशासनावर कारवाई व्हावी!
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि प्रजासत्ताकाचे ७३ वे वर्षे काल २६ जानेवारी २०२२ पासून सुरू झाले. याचा अर्थ आपला देश प्रजासत्ताक होऊनही ७ [...]
एक लाख लोकांनी सूर्यनमस्कारातून केली राष्ट्रवंदना
।संगमनेर, प्रतिनिधी : २७ वेदांनी संपूर्ण वसुंधरेलाच आपली जननी मानले आहे. परंतु, त्यातही भारतमातेचे विशेष स्थान आहे. जे आपल्या देशाच्या मातीत आहे ते क [...]
विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यासाठी भारत-फ्रान्समध्ये सामंजस्य करार
नवी दिल्ली : भारत आणि फ्रान्स यांच्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यातील एका महत्त्वाच्या घडामोडीत सीएसआयआर आणि इन्स्टिट्यूट पाश्चर, यांच्यात आरोग [...]
अहमदनगर शहरातून मोटार सायकल चोरणारे चार गुन्हेगार जेरबंद
अहमदनगर : अहमदनगर शहरामधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटार सायकल चोरून नेणारे गुन्हेगार कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद फिर्यादी मोमिन तस्दीक मो [...]
कोपरगावचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार
अहमदनगर/प्रतिनिधी : कोपरगांव येथील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक भरत चिंतामणी नागरे यांना सन 2018 मध्ये नक्षलवादी कारवायांचा खात् [...]
सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक उन्नतीसाठी शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी एकजुटीने काम करू : पालकमंत्री धनंजय मुंडे
बीड : मागील दोन वर्षांच्या कालखंडात जिल्ह्याने कोरोनासह अभूतपूर्व पाऊस व त्यामुळे आलेला महापूर देखील पाहिला. अशा संकटांवर मात करुन आपण आता प्रगतीकडे [...]
उत्तम सोई-सुविधांसाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : आगामी अर्थसंकल्पामध्ये वैद्यकीय क्षेत्रासाठी भरीव निधीची तरतूद करून नागरिकांना उत्तम आरोग्यविषयक सोई-सुविधा देण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीक [...]
राजपथावर महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ चित्ररथाचे शानदार प्रदर्शन
नवी दिल्ली : ‘अथांग सागर,रम्य किनारे। सह्याद्रीचे उंचकडे॥ गवत फुलांच्या रंगांवरती महाराष्ट्राचा जीव जडे॥…’ या वर्णनासह राज्याच्या जैवविविधतेचे दर्शन [...]
वनवासी बांधवांचे संस्कृती रक्षणाचे कार्य समाजापुढे आणावे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : देशातील वनवासी, जनजाती व आदिवासी बांधवांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान जसे मोठे आहे, तसेच संस्कृती रक्षणाचे त्यांचे कार्य देखील महत्वाचे आहे. [...]
