Author: Lokmanthan
राज्यपालांची उचलबांगडी करा : नाना पटोले
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबद्दल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान [...]
माझी मुलाखत झाल्यास राजकीय भूकंप होईल ; मुख्यमंत्री शिंदेचा उध्दव ठाकरेंना टोला
नाशिक/प्रतिनिधी :आम्ही बंड नाही तर उठाव केला. मात्र आमचा उठाव जर जनतेला पचनी पडला नसता, तर त्यांनी आमच्याकडे तोंड फिरवली असती. मात्र आम्ही सच्चे शिवस [...]
वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्य पदक
बर्मिंगहॅम/वृत्तसंस्था : इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी दुसर्या दिवशी भारताचे खाते रौप्य पदकान [...]
राज्यपालांच्या मराठीद्वेषी वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संताप
मुंबई-पुणे/प्रतिनिधी :राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या मराठीद्वेषी वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त [...]
अखेर अर्जुन खोतकर शिंदे गटात दाखल
जालना/प्रतिनिधी :शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे शिवसेनेला पुन्ह [...]
खडसेंच्या चौकशीचा ससेमिरा काही संपेना
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या चौकशीचा ससेमिरा काही संपण्याची शक्यता नाही. खडस [...]
पक्षांतर व पक्षप्रवेशाच्या घावूक बाजारात फुले-आंबेडकरी चळवळ!
माझ्या कालच्या लेखावर प्रतिक्रिया देतांना एक कार्यकर्ता कमेंट पोस्ट करतांना म्हणतो की, पुरोगामी चळवळीतील लोक प्रस्थापित पक्षात जातांना ‘सत्ताधारी जमा [...]
राज्यपालांचा मराठीद्वेष
स्वतंत्र भारताच्या इतिहासात महाराष्ट्राला जितके राज्यपाल लाभले, त्यामध्ये सर्वाधिक वादग्रस्त राज्यपाल म्हणून इतिहास भगतसिंग कोश्यारी यांची नोंद घेईल. [...]
मुंबई – महाराष्ट्राचे आर्थिक शोषक !
महाराष्ट्र हे राज्य देशात कायम प्रगती पथावर राहिले आहे. समृध्द समतावादी विचार, त्यातून सर्व प्रकारचे भेदमुक्त जीवन महाराष्ट्रातच अनुभवायला मिळते. त्य [...]
मंत्रिमंडळाचा विस्ताराचा पेच
राज्यात सत्तांतर होऊन तब्बल 1 महिन्याचा कालावधी उलटला असतांना देखील राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत [...]
