Author: Lokmanthan

1 286 287 288 289 290 845 2880 / 8444 POSTS
डीजी परमेश शिवमणी यांनी तटरक्षक दलाच्या महासंचालकपदाचा स्वीकारला पदभार

डीजी परमेश शिवमणी यांनी तटरक्षक दलाच्या महासंचालकपदाचा स्वीकारला पदभार

नवी दिल्ली :महासंचालक परमेश शिवमणी यांनी भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. फ्लॅग ऑफिसर शिवमणी यांनीं आपल्या साडेतीन दश [...]
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला होणार मतदान

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला होणार मतदान

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार असून [...]
महाराष्ट्राला गुन्हेगारीचा विळखा !

महाराष्ट्राला गुन्हेगारीचा विळखा !

महाराष्ट्र राज्यात काही वर्षांपूर्वी असलेली दाऊद, छोटा राजन यासारख्या कुख्यात गुंडांची दहशत मोडून काढण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले. त्यामुळे मु [...]
अण्णा भाऊ साठेंच्या घर नुतनीकरणासाठीआमदार रोहित पवारांनी दिले 15 लाख रूपये

अण्णा भाऊ साठेंच्या घर नुतनीकरणासाठीआमदार रोहित पवारांनी दिले 15 लाख रूपये

जामखेड :साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रश्‍न कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी हाती घेतला आहे. स्मारकासाठी लागणार्‍या [...]
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्‍नोई कनेक्शन !

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्‍नोई कनेक्शन !

मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. गँगस्टर लॉरेन [...]
सत्तेत परिवर्तन करणे हाच पर्याय : खा. शरद पवार

सत्तेत परिवर्तन करणे हाच पर्याय : खा. शरद पवार

मुंबई :बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी सत्ताधारी आणि गृहविभागाची आहे. राज्यात सध्या अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्तधार्‍या [...]
महाराष्ट्राच्या शांततेला कुणाचं गालबोट?

महाराष्ट्राच्या शांततेला कुणाचं गालबोट?

राजकारणाचे गुन्हेगारीकरण की गुन्हेगारांचे राजकीयकरण, असा विषय महाराष्ट्रामध्ये काही वर्षांपूर्वी चर्चेला होता. हा विषय त्याचवेळी चर्चेला आला, ज्य [...]
राजकीय चिखलफेक

राजकीय चिखलफेक

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशावेळी महाराष्ट्राचे राजकारण एक [...]
सभा दणाणल्या, माणूस हरवला!

सभा दणाणल्या, माणूस हरवला!

भारतीय समाजात सण आणि उत्सव हे माणसांमधील प्रेम आणि स्नेह वृद्धिंगत करणारे प्रतीक आहे. कधी तो संस्कृती उत्सव असतो, कधी तो कृषी उत्सव असतो, तर, कधी [...]
जनताच त्यांना आडवे करतील ! ; मुख्यमंत्री शिंदे

जनताच त्यांना आडवे करतील ! ; मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : राज्यात सावत्र भावांकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कोणीही माय का लाल आला तरी योजना बंद पडणार नाही. राज्य सरका [...]
1 286 287 288 289 290 845 2880 / 8444 POSTS