Author: Lokmanthan
जलसंवर्धन आणि व्यवस्थापन काळाची गरज : राष्ट्रपती मुर्मू
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे पाचवे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणा [...]
नांदेड जिल्ह्यात 3.8 रिश्टर स्केलचा भूकंप
नांदेड : नांदेडमध्ये मंगळवारी सकाळी 3.8 रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी [...]
पाच कोटींच्या घबाडावरून विरोधक आक्रमक
मुंबई :राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांकडून गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तपासणी होतांना दिसून येत आहे. त्यातच खेड-शि [...]
दहावीत पास होण्यासाठी 35 नव्हे 20 गुणांची गरज
पुणे : महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या परीक्षेत अत्यंत महत्वाचा बदल केला आहे. या बदलामुळे आता गणित आणि विज्ञान या विषयांची भीती वाटणार्या विद्यार् [...]
उध्दव ठाकरे यांना कोण रोखतयं?
आज महाराष्ट्राच्या निवडणुकीची अधिसूचना जारी होण्याबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्यालाही सुरुवात होईल. अशावेळी, महाविकास आघडीमध्ये ताणतणाव ही बाब न [...]
विधानसभेसाठी आजपासून रणसंग्राम
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार आज मंगळवारी निवडणुकीची अधिसूच [...]
भाजपला बंडखोरीचे वारे !
लोकसभा निवडणुकीत भाजपने आपले उमेदवार ऐनवेळी जाहीर केले होते. परिणामी भाजपच्या उमेदवारांना निवडणुकीची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. म [...]
गडचिरोलीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच गडचिरोलीत सोमवारी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या कारवाईत चार नक्षलवाद्यांचा खात् [...]
राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे पोलिस हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई : पोलिस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत वर्षात संपूर्ण देशभरात शहीद झालेल्या पोलिस हुतात् [...]
’धर्मनिरपेक्ष’ व ’समाजवादी’ शब्दांवर “सर्वोच्च” खल
नवी दिल्ली : भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र संविधानातील उद्देशपत्रिकेत धर्मनिरपेक्ष हा शब्दच नव्हता. कलम 24 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्या [...]
