Author: Lokmanthan
भारत-चीन सीमेवर शांतता राखण्यावर भर ; मंत्री सिंह यांनी चीनचे संरक्षणमंत्र्यांसोबत केली चर्चा
नवी दिल्ली ः संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनमधील किंगदाओ येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने च [...]
भाषावाद कशासाठी ?
राज्यात हिंदीच्या सक्तीवरून सध्या मोठ्या प्रमाणावर वादंग होतांना दिसून येत आहे. खरंतर राज्य सरकारने हिंदीची सक्ती केली नसली तरी, त्रिभाषा सुत्रान [...]
मानवी अधिकारात भारताची घसरण !
जागतिक छळ निर्देशांक २०२५ चा अहवाल नुकताच जिनेव्हा येथे सादर करण्यात आला. यात भारताला छळवणूक मध्ये"उच्च जोखीम" म्हणून स्थान देण्यात आले आहे, जे ज [...]
हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र ; 5 जूनच्या मोर्चात होणार सहभागी
मुंबई ः हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये मोर्चांची घोषणा केली होती. द [...]
)
खा. भुमरेंच्या चालकाला 150 कोटींची जमीन भेट ; भेट देण्यामागे नेमके “खास” कारण काय?
छ. संभाजीनगर ः शिंदे गटाचे अर्थात शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला चक्क 150 कोटींची जमीन हैदराबादमधील सालार जंग कुटुबांतील वंशजाने [...]
हिंदी भाषेवरून सरकारमध्येच मतभेद ; पहिली ते चौथी हिंदी नको : उपमुख्यमंत्री पवार
मुंबई : हिंदी भाषेच्या सक्तीला विरोधकांकडून जोरदार विरोध होत असतांनाच महायुतीच्या सरकारमध्येच हिंदी भाषेच्या सक्तीवरून मतभेद असल्याचे पाहायला मिळ [...]
संगमनेरातील अस्वच्छते विरोधात नागरिकांचा नगरपालिकेत एल्गार
संगमनेर : सततच्या विकास कामांतून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरात नगरपालिकेने स्वच्छ शहर,सुंदर शहर ही संकल्पना राबवत राज्य व देश पातळीवर स्वच्छतेच [...]
ग्रामपंचायत अधिकारी प्रबोधन दिंडीतून प्रशासन व जनतेतील सुसंवाद व्यापक होईल : शैलेश मोरे
अहिल्यानगर: ग्रामीण भागासाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्या योजनांची प्रत्यक्ष गावांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात ग्रामपंचायत अधिका [...]
महाराजस्व शिबिरामुळे प्रशासन लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान : अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर
श्रीरामपूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत [...]
युरिया खताचा बफर स्टॉक रिलीज करावा : विवेकभैय्या कोल्हे
कोपरगाव : पावसाने राज्यात काही प्रमाणात हजेरी लावल्याने अनेक भागांत शेतकरी बांधवांनी खरीप पिकांच्या पेरण्या सुरू केल्या आहेत. मात्र, पेरणीच्या न [...]
