Author: Lokmanthan

बालगृहातील विद्यार्थ्यांना अन्न-धान्य व किराणा साहित्याची भेट
नगर (प्रतिनिधी)- समाजातील उपेक्षित, निराधार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक भान ठेवून कार्यरत असलेल्या समर्पण सेवा संस्थेच्या महिलांनी चंद्रभा [...]
शिवसेनेच्या चिन्हावर 16 जुलैला सुनावणी
नवी दिल्ली ः शिवसेना उबाठा गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू असलेल्या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्याची मागणी केली आहे. स्थान [...]
अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त डांगे यांचा ओपन पीसचा 100 कोटींचा घोटाळा !
डॉ. अशोक सोनवणेअहिल्यानगर ः अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्तांना खरंतर शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याची नामी संधी. मात्र या महापालिकेत आलेला अपवादाने [...]
सत्तेत रमणारा नव्हे तर ,जनविस्तारक नेता!
महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि काही पदाधिकारी नुकतेच भाजपामध्ये प्रवेश करते झाले. धुळ्याचे आमदारांचा विचार केला तर ७५ वर्षे ज्यांच [...]
राहुरी कृषी विद्यापीठाचा १ कोटींचा मानहानीचा दावा कोर्टाने फेटाळला
अहिल्यानगर प्रतिनिधी /महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रशासनाने बाळासाहेब जाधव यांच्याविरोधात दाखल केलेला एक कोटींचा मानहानीचा दावा जिल्हा न्यायालया [...]
पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी अर्ज करावे
मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसाय करण्यास अर्थ सहाय्य मिळण्यासाठी दि. 30 ऑगस्ट 2025 पर्य [...]
अहिल्यानगर महापालिकेतील कंत्राटी कामगारांविषय शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा !
प्रतिनिधी / अहिल्यानगर महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या सेवासुरक्षेचा व वेतनवाढीचा मुद्दा मंगळवारी राज्य विधीमंडळाच्या सभागृहात गाजला. या क [...]
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागात अनधिकृत हॉटेल आणि लॉजिंग-बोर्डिंगवर कारवाई
मुंबई, दि. २ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागातील कुर्ला (पश्चिम) एलबीएस रोड व साकीनाका या परिसरात १ जुलै ते ३० जून या कालावधीत १०८ अनधिकृत [...]
विकासप्रकल्पांच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचे संपूर्ण सहकार्य : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. २: पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यात सुरु असलेल्या विकासप्रकल्पांच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचे संपूर्ण सहकार्य मिळत आहे. राज्य [...]
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. २ :शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांचेच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडविणे, शेतकऱ्यांना [...]
