Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणने जायकवाडी योजनेची वीज तोडली

जालना ःजालना महापालिकेने महावितरणचे साडेतीन कोटी रुपये थकीत ठेवल्याने महावितरणने जायकवाडी योजनेचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. यामुळे आगामी काळात शह

भर लग्नमंडपात नवरीने खऱ्या खुऱ्या बंदूकीतून झाडल्या गोळ्या
जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात आमदार काळेंची याचिका
सीमाप्रश्‍नी आज विधिमंडळात ठराव मांडणार

जालना ःजालना महापालिकेने महावितरणचे साडेतीन कोटी रुपये थकीत ठेवल्याने महावितरणने जायकवाडी योजनेचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. यामुळे आगामी काळात शहरातील पाणीप्रश्‍न ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणने जालना महानगरपालिकेस थकबाकी भरण्याबाबत गेल्या तीन वर्षांत तब्बल दोन डझनांहून अधिक पत्रे लिहिली आहेत. मात्र महानगरपालिकेकडून बिल भरण्याबाबत कोणताही प्रतिसाद महावितरणला दिला नाही. त्यामुळे महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे.

COMMENTS