Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावी-बारावीचा निकाल वेळेत लागणार

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आल्या. आतापर्यंत दहावी आणि बारावीच्या मिळून 23 लाख 16 हजार 316 उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. अर्थात तपासणी प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झाली. त्यामुळे वेळेत निकाल लावण्यासाठीचे प्रयत्न मंडळकाकडून सुरू आहेत.

रॅपर राज मुंगासेचा मोठा खुलासा
जालना रोड राहणार सात तास बंद
अनौपचारिक परीक्षेची मराठवाड्यातील शिक्षकांना भीती

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आल्या. आतापर्यंत दहावी आणि बारावीच्या मिळून 23 लाख 16 हजार 316 उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. अर्थात तपासणी प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झाली. त्यामुळे वेळेत निकाल लावण्यासाठीचे प्रयत्न मंडळकाकडून सुरू आहेत.

COMMENTS