Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल

 नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याची पाईपलाईन फुटल्या

हिजाबबद्दलचा कोर्टाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा- देवेंद्र फडणवीस | LOKNews24
रांजणगावच्या सरपंचपदी संध्याताई देशमुख
राहुल गांधींची जीभ छाटू नका, तर तिला चटके द्या !

 नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे नागरीकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची समस्या पाहता समाजसेवकांनी  पाण्याचे टॅंकर नागरीकांना पाठवले. टॅंकर मधून पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवस झाले पाणी नाही नागरिकांनी राहायचं कसं असा नागरिकांचा संतप्त सवाल.

COMMENTS