Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मध्यावधी निवडणुकांची वक्तव्य म्हणजे निव्वळ टाईमपास

शिल्लक आमदार कुठे जाऊ नये म्हणून दिलेलं खेळणं काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत

कल्याण प्रतिनिधी - राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्ह

मीराबाई चानूची रौप्यपदकाची कमाई
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी विशेष अधिवेशन
राज्यात शनिवार, रविवारी लॉकडाऊन

कल्याण प्रतिनिधी – राज्यात मध्यावधी निवडणुका होणार असल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. शिल्लक आमदार कुठे जाऊ नये, म्हणून मध्यावधी निवडणुकांचं एक खेळणं त्यांच्या हाती दिलं जात आहे असं शिंदे म्हणाले. ही वक्तव्य प्लॅनिंग करून केली जात असल्याचा दावाही श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांनी केलाय. काही आमदार आणि खासदार सुद्धा आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. यामुळे राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता व्यक्त होतेय.

COMMENTS