AHMEDNAGAR | पावसामुळे ऊस तोड मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल

Homeताज्या बातम्या

AHMEDNAGAR | पावसामुळे ऊस तोड मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल

महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, एकीकडे मोठ्या प्रमाणात गळीत हंगाम सुरु आहे

कॅफेच्या नावाखाली सुरू होते अश्लील चाळेकर्जत पोलिसांची कारवाई, दोन जोडपी ताब्यात
जामखेडमधील बससेवा सुरळीत; प्रवाशांना दिलासाशिवसेना युवा नेते आकाश बाफना यांच्या पाठपुराव्याला यश
शेतकऱ्यांनी त्यांचे सातबारे जिवंत करून घ्यावेतप्रांताधिकारी नितीन पाटील ; कर्जतमध्ये ‘महाराजस्व’ शिबीर उत्साहात

महाराष्ट्रासह अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, एकीकडे मोठ्या प्रमाणात गळीत हंगाम सुरु आहे,तर दुसरीकडे बदलत्या ‌हवामानामुळे कधी पाऊस, कधी थंडी तर कधी ऊन अश्या एकत्रित हवामानाचा अनुभव येत आहे, अहमदनगर जिल्ह्यात सलग दोन दिवस होत असलेल्या पावसामुळे ऊस तोड मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतांनाचे दिसत, त्याच बरोबर जनावरांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत,ऊस वाहतुकीसाठी बैलांचे व गाडी मालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, ऊस तोड करणार्या महिलांनाही मोठ्या अडचणीं तोंड द्यावे लागत आहे,

COMMENTS