सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-म्हसवड मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ (माळशिरस तालुका) भाविकांनी भरलेली एक पिकअप गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिद्धनाथाचे दर्शन घेऊन रांजणी गावाकडे परतताना हा अपघात घडला असून, स्थानिकांनी व बचाव पथकाने ६ ते ७ भाविकांना सुखरूप बाहेर काढले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-म्हसवड मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ (माळशिरस तालुका) भाविकांनी भरलेली एक पिकअप गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिद्धनाथाचे दर्शन घेऊन रांजणी गावाकडे परतताना हा अपघात घडला असून, स्थानिकांनी व बचाव पथकाने ६ ते ७ भाविकांना सुखरूप बाहेर काढले आहे.

COMMENTS