Homeताज्या बातम्या

“उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बीएमसीकडून दीड लाख अधिकृत फेरीवाल्यांवर बंदी..

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना मुंबई महानगरपालिकेने (BMC) दीड लाखाहून अधिकृत व पात्र फेरीवाल्यांवरही बंदी आणल्याचा आरोप होत आहे. या कठोर कारवाईमुळे अधिकृत विक्रेत्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे, याबाबत विविध राजकीय नेत्यांनी व संघटनांनी पालिकेकडे तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

जालापूरमध्ये नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहावर अतिक्रमण; गायरान जमिनीत अडथळा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे आदेश
क्रीडांगणावरील अतिक्रमण हटवण्यासाठी चिकणी येथे आजपासून उपोषणचिकणी गावाला सुसज्ज व सुशोभित क्रीडांगण मिळावे यासाठी आनंद वर्पे यांचे आजपासून आमरण उपोषण
आसाराम आश्रम पाडण्याचा मार्ग मोकळा

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना मुंबई महानगरपालिकेने (BMC) दीड लाखाहून अधिकृत व पात्र फेरीवाल्यांवरही बंदी आणल्याचा आरोप होत आहे. या कठोर कारवाईमुळे अधिकृत विक्रेत्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे, याबाबत विविध राजकीय नेत्यांनी व संघटनांनी पालिकेकडे तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

COMMENTS