आम आदमी पार्टीचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत भाजपमध्ये गेलेल्या पक्षाच्या ७ राज्यसभा खासदारांवर गंभीर आरोप करत त्यांना ‘गद्दार’ म्हटले आहे. या खासदारांनी जनतेचा विश्वासघात केल्याचे सांगत, पंजाबमधील लोक त्यांना कधीही माफ करणार नाहीत, असे सिंह म्हणाले.
आम आदमी पार्टीचे (AAP) खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत भाजपमध्ये गेलेल्या पक्षाच्या ७ राज्यसभा खासदारांवर गंभीर आरोप करत त्यांना ‘गद्दार’ म्हटले आहे. या खासदारांनी जनतेचा विश्वासघात केल्याचे सांगत, पंजाबमधील लोक त्यांना कधीही माफ करणार नाहीत, असे सिंह म्हणाले.

COMMENTS