Homeताज्या बातम्यादेश

बिहारमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू

नवी दिल्ली ः बिहारमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने 12 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. भागलपूरच्या मसाडू गावात 50 हून अ

पैशाच्या तगाद्यामुळे व्यक्तीची आत्महत्या; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा पतीने केला दगडाने ठेचून खून I LOKNews24

नवी दिल्ली ः बिहारमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने 12 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. भागलपूरच्या मसाडू गावात 50 हून अधिक घरे गंगेत वाहून गेली आहेत. नवाडा येथे पावसादरम्यान वीज पडून 3 जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील 21 जिल्ह्यांमध्ये बुधवारीही पूरस्थिती कायम आहे. गंगा, यमुना, घाघरा, शारदा यांसह अनेक नद्यांना येथे उधाण आले आहे. हवामान खात्याने आज 22 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.

COMMENTS