Homeताज्या बातम्यादेश

आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद 

नवी दिल्ली – आजचा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

चिंचोली कुस्ती मैदानात ’कौतुक’ ची बाजी, आत्मलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजन
पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
मंत्री विखेंच्या जनता दरबारातून प्रश्‍नांची सोडवणूक

नवी दिल्ली – आजचा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

COMMENTS