वानखेडेंच्या बाबतीत भाजपाने एवढे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही – जयंत पाटील (Video)

Homeराजकारण

वानखेडेंच्या बाबतीत भाजपाने एवढे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही – जयंत पाटील (Video)

समीर वानखडेंच्या विषयावर बोलताना जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केल आहे .  नवाब मलिक  कोणालाहि  माझ्या पाठी उभे राहा म्हणत नाहीत . परंतु नवाब मालिकाकडे

महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवायचे ः जयंत पाटील
सरकार गेलेले सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर; पडळकरांची टीका
भाचेबा तुमच्या मतदारसंघाप्रमाणे मामाच्या मतदारसंघाकडे लक्ष द्या : जयंत पाटील यांची भाचे तनपुरेंकडे मागणी

समीर वानखडेंच्या विषयावर बोलताना जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केल आहे .  नवाब मलिक  कोणालाहि  माझ्या पाठी उभे राहा म्हणत नाहीत . परंतु नवाब मालिकाकडे जी माहिती आहे ती सक्षम आहे. या देशातल्या ज्या सेन्ट्रल एजन्सी आहेत त्यांचा  खोटेपणा मलिक यांनी उघड केलेला आहे .तसेच नवाब मलिक हे राष्ट्रवादीचा पोपट आहे. असे भाजपवाले म्हणतात .असा प्रश्न विचारला असता एका अधिकाऱ्याच्या बाबतीत भाजपाने एवढे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही असेहि  ते म्हणाले 

COMMENTS