समीर वानखडेंच्या विषयावर बोलताना जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केल आहे . नवाब मलिक कोणालाहि माझ्या पाठी उभे राहा म्हणत नाहीत . परंतु नवाब मालिकाकडे
समीर वानखडेंच्या विषयावर बोलताना जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केल आहे . नवाब मलिक कोणालाहि माझ्या पाठी उभे राहा म्हणत नाहीत . परंतु नवाब मालिकाकडे जी माहिती आहे ती सक्षम आहे. या देशातल्या ज्या सेन्ट्रल एजन्सी आहेत त्यांचा खोटेपणा मलिक यांनी उघड केलेला आहे .तसेच नवाब मलिक हे राष्ट्रवादीचा पोपट आहे. असे भाजपवाले म्हणतात .असा प्रश्न विचारला असता एका अधिकाऱ्याच्या बाबतीत भाजपाने एवढे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही असेहि ते म्हणाले
COMMENTS