Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी क्षेत्रासाठी मूल्य साखळी निर्मिती

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्याबरोबरच दहा ते पंधरा प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शेतमाल प्रक्रिया, साठवण आणि विपणन व्यवस्थेला चालना मिळणार आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्याची घोषणा करण्यात आली.

केशरी पगडीतील अजितदादा यांची आठवण; नांदेडकरांच्या मनात कोरलेली अविस्मरणीय भेट
शेतकर्‍यांना दोन लाखांची कर्जमाफीअर्थसंकल्पात घोषणा ; योजनेला अहिल्यादेवींचे नाव
महाराष्ट्राचा आपला ‘दादा’ हरपला : घोगरे

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्याबरोबरच दहा ते पंधरा प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शेतमाल प्रक्रिया, साठवण आणि विपणन व्यवस्थेला चालना मिळणार आहे. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजनेत शेतमजुरांचाही समावेश करण्याची घोषणा करण्यात आली.

COMMENTS