Homeताज्या बातम्या

बदलत्या वातावरनामूळे तूरीचे पीक धोक्यात शेतकरी अडचनीत

वर्धा प्रतिनिधी– जिल्हात गेल्या काही दीवसांपासुन वातावरनात बदल झाला आहे. त्यामूळे तूरीचे पीक धोक्यात सापडले आहेत तूरीवर अळ्याचा अटॅक केला आहे. त्यामूळे शेतकरी फवारणी करीत आहे मात्र पाहीजे तेवढा परीनाम होत नाही आहे .ढगाळ वातावरनामूळे तूर पीक धोक्यात सापडले आहेत . शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत .

गोदावरी खरोखर प्रदूषणमुक्त?; मनपाच्या दाव्यांवर एनजीटीतील याचिकेमुळे प्रश्नचिन्ह!
Ahmednagar : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर माऊली फाट्यावर भीषण अपघात (Video)
पाटण तालुक्यात वीज पडल्याने 2 म्हैशीचा मृत्यू

वर्धा प्रतिनिधी– जिल्हात गेल्या काही दीवसांपासुन वातावरनात बदल झाला आहे. त्यामूळे तूरीचे पीक धोक्यात सापडले आहेत तूरीवर अळ्याचा अटॅक केला आहे. त्यामूळे शेतकरी फवारणी करीत आहे मात्र पाहीजे तेवढा परीनाम होत नाही आहे .ढगाळ वातावरनामूळे तूर पीक धोक्यात सापडले आहेत . शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत .

COMMENTS