Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बदलत्या वातावरनामूळे तूरीचे पीक धोक्यात शेतकरी अडचनीत

वर्धा प्रतिनिधी– जिल्हात गेल्या काही दीवसांपासुन वातावरनात बदल झाला आहे. त्यामूळे तूरीचे पीक धोक्यात सापडले आहेत तूरीवर अळ्याचा अटॅक केला आहे. त्यामूळे शेतकरी फवारणी करीत आहे मात्र पाहीजे तेवढा परीनाम होत नाही आहे .ढगाळ वातावरनामूळे तूर पीक धोक्यात सापडले आहेत . शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत .

आ.डॉ.राहुल आहेर यांनी केली दरेगाव येथे पिकांची पाहणी
वडी येथे मांडुळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
पाटण-ढेबेवाडी मार्गावरील पूल पाण्याखाली तर कराडजवळ महामार्गावर पाणीच पाणी

वर्धा प्रतिनिधी– जिल्हात गेल्या काही दीवसांपासुन वातावरनात बदल झाला आहे. त्यामूळे तूरीचे पीक धोक्यात सापडले आहेत तूरीवर अळ्याचा अटॅक केला आहे. त्यामूळे शेतकरी फवारणी करीत आहे मात्र पाहीजे तेवढा परीनाम होत नाही आहे .ढगाळ वातावरनामूळे तूर पीक धोक्यात सापडले आहेत . शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत .

COMMENTS