वर्धा प्रतिनिधी– जिल्हात गेल्या काही दीवसांपासुन वातावरनात बदल झाला आहे. त्यामूळे तूरीचे पीक धोक्यात सापडले आहेत तूरीवर अळ्याचा अटॅक केला आहे. त्यामूळे शेतकरी फवारणी करीत आहे मात्र पाहीजे तेवढा परीनाम होत नाही आहे .ढगाळ वातावरनामूळे तूर पीक धोक्यात सापडले आहेत . शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत .

वर्धा प्रतिनिधी– जिल्हात गेल्या काही दीवसांपासुन वातावरनात बदल झाला आहे. त्यामूळे तूरीचे पीक धोक्यात सापडले आहेत तूरीवर अळ्याचा अटॅक केला आहे. त्यामूळे शेतकरी फवारणी करीत आहे मात्र पाहीजे तेवढा परीनाम होत नाही आहे .ढगाळ वातावरनामूळे तूर पीक धोक्यात सापडले आहेत . शेतकरी बांधव त्रस्त झाले आहेत .
COMMENTS