Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भुमिका दिसत नाही.

जयंत पाटील यांनी व्यक्त केली खंत

वर्धा प्रतिनिधी-  जयंत पाटील(Jayant Patil) हे वर्धा जिल्ह्यात आले असता त्यांनी वर्धा जिल्हा कार्यकारिणी व विधानसभा मतदार निहाय आढावा बैठक शिव वै

बेकायदेशीरपणे एसटी बस चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा.
भाजप मधल्या ही त्या नेत्यांची इडीने माहिती जाहीर करावी (Video)
आमदार लहामटेच्या पुढाकाराने सुसज्ज ॲक्सिजन प्लॅन्ट व कोविड सेंटर -जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील

वर्धा प्रतिनिधी-  जयंत पाटील(Jayant Patil) हे वर्धा जिल्ह्यात आले असता त्यांनी वर्धा जिल्हा कार्यकारिणी व विधानसभा मतदार निहाय आढावा बैठक शिव वैभव सभागृह येथे घेतली.
  यावेळी त्यांनी अतिवृष्टी भागाची माहिती जाणून घेतली असता ते म्हणालेत मदत देण्याच्या नुसत्याच घोषणा महाराष्ट्र सरकार करते आहे. अजूनही मदत मिळाली नसल्याची  खंत त्यांनी व्यक्त केली. सरकारमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भुमिका दिसत नाही आणि म्हणुन अद्यापही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही भागात शेतकऱ्यांना या सरकारने मदत केलेली नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

COMMENTS