Tag: सोयाबीन
खरीप हंगामात कृषी विभागाच्या शिफारशीनुसार पेरणी करा : भोरे
शिर्डी : राहाता तालुक्यातील सर्व सहा मंडळांमध्ये १०० मि.मी. पावसाची नोंद होऊन जमिनीत वापसा स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २ [...]
पावसाअभावी अहिल्यानगरमध्ये खरीपाची केवळ ५४ टक्के पेरणी
अहिल्यानगर : जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू होऊनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्यांचा वेग मंदावला आह [...]

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका
मुंबई : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दुहेरी संकटांचा सामना करत आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने [...]
31 जुलैपूर्वी खरीप पिक विमा भरा; नवीन नियमांचे पालन करा : अनिल बोर्डे
बीड जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू झाली असून पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे. जिल्ह्यातील सर्व शेत [...]
देशातील पावसाची तूट 24 टक्क्यांवर : कृषीमंत्री चौहानखरीप पेरणी 350 लाख हेक्टरवर ; शेतकर्यांना पर्यायी पिकांचा सल्ला
नवी दिल्ली : देशातील नैऋत्य मोसमी पावसाने सुरुवातीला अपेक्षित वेग न घेतल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला असला, तरी जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू [...]
सोयाबीन बियाणे बोगस?किनवट तालुक्यात शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट; शिवसेनेचा थेट सहाय्यक जिल्हाधिकार्यांना इशारा
कृषी गोल्ड, विगोर मालविका, उन्नती आणि रविसिड्स कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी करूनही बियाणे न उगवल्याने किनवट तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाल [...]
कामठा येथील शेतकर्यांनी पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही..आठ दिवसापूर्वी पेरलेले सोयाबीन अद्याप उगवले नाही.
तालुक्यातील कामठा बु. येथील शेतकर्यांनी आपल्या शेतामध्ये दोन बॅग सोयाबीनची पेरणी केली पण सोयाबीन निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्यामुळे उगवले नसल्या [...]
सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हावे नियमांत मोठे बदल; तालुका कृषी अधिकारी भोरे यांची माहिती
शिर्डी : राज्य शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली असून, राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा [...]
चाहुल लागलेल्या मान्सूनचे स्वागत!
महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकरी ज्या क्षणाची अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर अवतरला आहे. नैऋत्य मान्सूनने राज्यात अध [...]
महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरणशेतकर्यांनी लाभ घेण्याचे कृषीमंत्री भरणे यांचे आवाहन
मुंबई : राज्यातील शेतकर्यांना खरीप हंगामासाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाणे सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागाने महत्त्वाचा उपक्रम [...]
10 / 10 POSTS
