Tag: ग्रामीण दळणवळण
30 वर्षांनंतर बरबडा-बिलोली बससेवा पुन्हा सुरू; विद्यार्थी, नागरिकांना मोठा दिलासाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील व माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ बडूरे यांच्या पाठपुराव्याला यश
नांदेड गेल्या सुमारे 30 वर्षांपासून बंद असलेली बरबडा-बिलोली राज्य परिवहन बससेवा अखेर आजपासून पुन्हा सुरू करण्यात आली. दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही [...]
हसनापूर परिसरातील पाणंद रस्त्यांचे मुरमीकरण करावे शिवसेना नेत्या हर्षदा काकडे यांचे तहसीलदारांना निवेदन
शेवगाव : शेवगाव तालुक्यातील मौजे हसनापूर येथून विविध गावांना जोडणाऱ्या प्रमुख जुन्या पानंद रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिक, शेतकरी आणि [...]
2 / 2 POSTS
