Tag: #Budget2026

शेवगावसाठी विशेष निधीसह घरकुलांची मागणी; डॉ. क्षितीज घुले यांचे मुख्यमंत्री फडवणीस यांना निवेदन

शेवगावसाठी विशेष निधीसह घरकुलांची मागणी; डॉ. क्षितीज घुले यांचे मुख्यमंत्री फडवणीस यांना निवेदन

शेवगाव : शहर व तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी तसेच झोपडपट्टी भागातील नागरिकांना हक्काची घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने विशेष निधी मंजूर  [...]
राखीव खाटा न दिल्याने ग्लोबल रुग्णालयावर कारवाई ; अतिरिक्त एफएसआय सवलत रद्द करणार : राज्यमंत्री माधुरी मिसाळ

राखीव खाटा न दिल्याने ग्लोबल रुग्णालयावर कारवाई ; अतिरिक्त एफएसआय सवलत रद्द करणार : राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई : परळ येथील ग्लोबल रुग्णालयाकडून गरीब रुग्णांसाठी राखीव 15 टक्के खाटा उपलब्ध करून न दिल्याबाबत राज्य शासनाने कडक भूमिका घेतली असून रुग्णालय [...]
अधिवेशनाच्या काळातच उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा

अधिवेशनाच्या काळातच उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा

मुंबई : राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाची धामधूम सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा हा केवळ औपचारिक भेटीपुरता मर्यादित [...]
समाजातील वाढती विकृती…

समाजातील वाढती विकृती…

समाजाच्या प्रगतीची गाथा आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. यामध्ये आपण झपाट्याने पुढे जात आहोत, अशी छातीठोकपणे घोषणा करतो. मात्र, या प्रगतीच्या पायावर [...]
सर्वसामान्यांचे जगणे झाले महाग !

सर्वसामान्यांचे जगणे झाले महाग !

जागतिक युद्धाचे परिणाम आत्ता स्वयंपाकघरात देखील जाणवत असल्याचे दिसून येत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य मोजताना महागाई हा सर्वात संवेदनशील न [...]
..तर, महाराष्ट्र 2028 पर्यंत आर्थिक दिवाळखोरीत निघेल; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांचा इशारा

..तर, महाराष्ट्र 2028 पर्यंत आर्थिक दिवाळखोरीत निघेल; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांचा इशारा

मुंबई : राज्यातील सध्याच्या आर्थिक धोरणांचा विचार करता पुढील काही वर्षांत महाराष्ट्र गंभीर आर्थिक अडचणीत सापडू शकतो, असा इशारा राष्ट्रवादी [...]
सोशल मीडियावर बदनामी पडणार महागात; राज्य सरकारकडून पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन

सोशल मीडियावर बदनामी पडणार महागात; राज्य सरकारकडून पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन

मुंबई : सोशल मीडियावर होणारी बदनामी महागात पडण्याची चिन्हे आहेत. कारण सोशल मीडियावरील बदनामी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरूवा [...]
राज्यात 75 हजार पदांची नवी भरती

राज्यात 75 हजार पदांची नवी भरती

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा करत मुख्यमंत्री फडणवीसांनी लवकरच 75 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याचे सांगितले. महाय [...]
8 / 8 POSTS