Tag: लोकशाही मूल्ये
श्वेतपत्रिकेची वेळ आलीच कशी?
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला चालू अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात दिलेल्या आश्वासनांची आणि विविध प्रल [...]
पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर घाला?संपादक बालासाहेब कडबाने यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची पत्रकारांची मागणी
दैनिक जगमित्रचे संपादक बालासाहेब कडबाने यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी भोकर तालुक्यातील पत्रकारांनी केली [...]
कोरो इंडिया समता फेलोच्या पुढाकारातून ‘हम भारत के लोग’ विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा
बीड : कोरो इंडिया समता फेलो च्या वतीने तसेच शेर-ए-हिंद बहु उद्देशिय सेवाभावी संस्था,नेकनूर ता.जि.बीड यांच्या सहकार्याने ’हम भारत के लोग ’या विषया [...]
समता स्कूलमध्ये विद्यार्थी नेतृत्वाचा शपथविधी सोहळा
कोपरगाव शहर : विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, स्वयंशिस्त, सेवाभाव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव रुजविणाऱ्या विद्यार्थी प्रतिनि [...]
निवडणूक प्रक्रिया : न्यायव्यवस्थेच्या हस्तक्षेपाची मागणी !
भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखली जाते. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, स्वतंत्र निवडणूक आयोग, न्यायपालिका आणि संविध [...]
सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारण घातक : राज ठाकरे
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर तीव्र शब्दांत टीका करत फोडाफोडीच्या [...]

पक्ष फोडाफोडीमुळे लोकशाहीला धोका; पक्षांतर करणाऱ्यांनी राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावे – विजय वडेट्टीवार
मुंबई: राज्यातील सध्याच्या पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून लोकप्रतिनिधींविषयी असंतोष वाढत असल्याचे मत विध [...]
पत्रकारांना शिवीगाळ व धमकी प्रकरणी खा. संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन – नितीन सोनवणेपत्रकारांवर हात उठवला तर पँथर स्टाईल उत्तर देऊ – ऑल इंडिया पँथर सेनेचा इशारा
बीड : शिवसेना (शिंदे गट) खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी कथितरित्या अश्लाघ्य भाषेत संवाद साधत शिवीगाळ व धमकी दिल्याच्या प्रकाराचा ऑल इंड [...]
सत्तेचा उन्मत्तपणा !
लोकशाहीत सत्तेचा अर्थ अधिकार असतो; परंतु अधिकारासोबत जबाबदारी, संयम आणि सार्वजनिक शिष्टाचार यांची जोड नसेल, तर तीच सत्ता उन्मत्तपणाचे रूप धारण करते. [...]
सत्तेच्या मोहापायी तत्त्वांचा बळी !
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँगे्रस सत्तेवर होती. मात्र 1978 ते 1980 चा जनता दलाचा आणि मधले काही प्रयोग तसेच अटलबिहारी वाजपेयी यांचा कालखंड वगळ [...]
