Tag: महाराष्ट्र राजकारण
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची सरशीना. पंकजा मुंडे यांच्याकडून नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश संपादन करत 17 पैकी 16 जागांवर विजय मिळविला आहे. या विजयानंतर राज् [...]

कर्जत नगरपंचायतच्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी
कर्जत : कर्जत नगरपंचायतीतील गटनेतेपद आणि नगराध्यक्षांविरुद्ध दाखल अविश्वास प्रस्तावासंदर्भातील सर्व याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद ख [...]
अवाजवी घरपट्टी विरोधात कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे धरणे
कोपरगाव : नगरपरिषदेने केलेल्या अवाजवी वाढीव घरपट्टी व नगरपरिषदेच्या इतर चुकीच्या निर्णयांविरोधात कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आम [...]
सरसकट कर्जमाफीसाठी ठाकरे सेनेचे आंदोलन
कोपरगाव शहर : राज्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला असतांना सरकार मात्र केवळ घोषणांचा पाऊस पाडत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ब [...]
काळे कुटुंबाकडून संपूर्ण तालुक्यावरच अन्याय : गोर्डे
कोपरगाव : कोपरगाव बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे काम सुरू असून कोल्हे गटाचे सभापती साहेबराव रोहोम यांच्या कार्यकाळात वेगाने कामे होत अस [...]
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कराविरोधकांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारला घेरले
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर [...]
मिंधेंनी सहा गद्दारांना जन्म दिला : खा. राऊत
मुंबई : ठाकरेंच्या सहा खासदारांनी त्यांची साथ सोडून शिंदेंच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर संजय राऊतांनी सातत्याने त्यांच्यावर टीका क [...]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तजुलैत तीन दिवसीय ‘महाराजस्व अभियान’
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात २१, २२ आणि २३ जुलै रोजी 'महाराजस्व अभियान' अत्यंत प्रभावीपणे राबवि [...]
अखेर शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांचे पक्षांतर
मुंबई / प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या वादळी चर्चा, आरोप-प्रत्यारोप आणि नाट्यमय घडामोडींना अखे [...]
पावसाळी अधिवेशनास प्रारंभविरोधकांचा चहापानावर बहिष्कार; शेतकर्यांचा 7/12 कोरा करण्याची मागणी
मुंबई / प्रतिनिधी : राज्य सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात आणि लोकांच्या प्रश्नांबाबत महायुती सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने [...]
