Tag: शेतकरी मार्गदर्शन
शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये15 जूनपर्यंत सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी
मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. म [...]
शेतकर्यांनी सावधगिरी बाळगून पेरणी करावीमुख्यमंत्री फडणवीस: ड्रग्जविरोधी मोहीम तीव्र सुरू
मुंबई : यंदाच्या मान्सून हंगामाबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात सरासरीच [...]

संतुलित खतांसोबत सेंद्रिय खतांचा वापर काळाची गरजकुलगुरू डॉ. विलास खर्चे ; विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक उत्साहात
देवळाली प्रवरा : शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असून उत्पादकता [...]
नांदुर गावामध्ये कृषीदुतांचे आगमन
आष्टी तालुक्यातील नांदुर (विठ्ठलाचे) येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्न श्री. छत्रपती शाहू, फुले,आंबेडकर कृषी महाविद्यालयातील [...]
सात्रळ येथे प्रवरेच्या कृषिकन्यांचे आगमन
लोणी : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे कृषी महाविद्यालय, लोणीच्या कृषिकन्यांचे आगमन झाले असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. [...]
प्रवरेच्या कृषिदूतांचे चंद्रापूर येथे स्वागत
लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी शास्त्र संस्था, लोणी अंतर्गत कृषी व्यवसाय व्यवस्थाप [...]
शेतकरी ग्राहकांनी बियाणे व खते खरेदी करताना दक्षता घ्यावी-अनिल बोर्डे
खरीप हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. खरीप हंगाम शेतकरी ग्राहकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये शेतकरी ग्राहकाची बि [...]
‘साईकृपा’च्या कृषिकन्यांचे लिंपणगावात स्वागत
श्रीगोंदा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत साईकृपा कृषी महाविद्यालय येथील बी.एस्सी. (कृषी) शाखेच्या 'रावे' उपक्रमांतर्गत कृषिकन्यांचा लिंपणग [...]
नैसर्गिक शेतीसाठी एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल उपयुक्त : कुलगुरू डॉ. विलास खर्ची
देवलाली प्रवरा : रासायनिक खतांचा वाढता आणि अमर्याद वापर जमिनीच्या आरोग्यासाठी घातक ठरत असून, त्याचा परिणाम हवामान बदल, पाण्याची गुणवत्ता आणि पिका [...]
9 / 9 POSTS
