Tag: नागरिकांचा संताप
टाकळी-शेडगाव मार्गावरून नागरिकांचा संतापवर्षानुवर्षे रस्त्याची दुरवस्था ‘जैसे थे’; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर टीका
श्रीगोंदा: “३० वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीच्या भाषणात ज्या खड्ड्यांचा उल्लेख व्हायचा, ते आजही तितक्याच दिमाखात तिथेच आहेत” अशा उपरोधिक [...]
गोकुंदा ग्रामपंचायतीचा ’कचरा’ कारभारउच्चशिक्षितांच्या हाती सत्तेच्या चाव्या, पण जनतेच्या नशिबी मात्र दुर्गंधीचीच माया!
सत्ता बदलली, चेहरे बदलले, आणि घोषणांचे रंगही बदलले; मात्र गोकुंदावासीयांच्या नशिबी आलेली दुर्गंधी आणि नरकयातना काही संपायला तयार नाहीत. आम्ही सुश [...]
