Tag: ताज्या मराठी बातम्या
मुंबईत पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांचा ’स्वाभिमान लेखणी’ पुरस्काराने गौरव
जनहिताच्या प्रश्नांवर निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि सातत्यपूर्ण वृत्तांकन करणारे ’टाईम्स न्यूज 24’ या वृत्तपोर्टलचे संपादक तथा पत्रकार किशोरकुमार शिवाज [...]
छतावर टेंट उभारताना विजेचा धक्का; देगलूरातील 27 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यूबारशाच्या कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान घडली दुर्घटना
देगलूर शहरातील 27 वर्षीय युवकाचा घराच्या छतावर टेंट उभारत असताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी [...]
रोहिणी घुलेनंतर आता संतोष मेहत्रेंच्या खुर्चीला धोकाउपनगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव, १५ जुलैला निर्णायक विशेष सभा
कर्जत : कर्जत नगरपंचायतीतील राजकीय सत्तासंघर्ष पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. नगराध्यक्षा रोहिणी घुले यांना पदावरून हटविण्यासाठी एकत [...]
अजितदादांबद्दल विचारताच आम्ही निरुत्तर होतोअपघाताची चौकशी पूर्ण करा ; आ. काळेंची सरकारकडे मागणी
कोपरगाव : केवळ देशातीलच नव्हे तर जगात जिथे-जिथे मराठी माणूस रहातो त्यांच्या मनात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यु बाबत संशय [...]
पोलीस बंदोबस्तामध्ये झाली मोजणी ; परिसरात तणावराशीन ग्रामपंचायतच्या अतिक्रमित जागेची मोजणी पूर्ण; कारवाईचा मार्ग मोकळा
कर्जत : गेल्या नऊ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राशीन ग्रामपंचायतीच्या मालकीच्या अतिक्रमित जागेच्या मोजणीचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, भूमी [...]
विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
शेवगाव : पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील शेतकरी ज्ञानदेव रावसाहेब डमाळे (वय ३५) यांचा शेतात पेरणीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून [...]

“आम्ही फेसबुक लाईव्हवाले नाही, फेस टू फेस काम करणारे आहोत”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल आणि जोरदार टोला!
https://youtu.be/LA3gc4gNyPU
'आम्ही फेसबुक लाईव्हवाले नाही, फेस टु फेस काम करणारे आहोत' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर थ [...]

स्मार्ट मीटरमुळे नाही, तर एसी-कुलरच्या वाढत्या वापरामुळे वीज बिलं वाढली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना आणि राज ठाकरेंना जोरदार टोला.
https://youtu.be/_q9ItljOIAU
राज्यात वाढलेल्या वीजबिलांमागे स्मार्ट मीटर नसून वाढलेला उन्हाळा आणि टेलिस्कोपिक वीज दरवाढ कारणीभूत असल्याचा दावा म [...]
ओव्हरफ्लोच्या पाण्यातून सर्व साठवण तलाव भरून घ्या : आ. काळे
कोपरगाव : जलसंपदा विभागाकडे केलेल्या मागणीनुसार गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडण् [...]
हातगाडा व्यावसायिकांचा संताप; ’हप्ता द्या, नाहीतर कारवाई’च्या आरोपांनी शहरात खळबळ
नांदेड शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या अंमलबजावणीवरून हातगाडा व्यावसायिक आणि व्यापार्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कारवाईच्या नावाखाली क [...]
