Tag: जनहिताचा प्रश्न
चार महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; नगर नाका ते सूर्या लॉन्स कॅनल रोडवरील खड्डे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवरनगरसेवक मंगेश धोंगडे व अॅड.नागेश तांबारे यांनी रात्रभर उभे राहून काम करून घेतले
बीड शहरातील नगर नाका ते सूर्या लॉन्स कॅनल रोड हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग मानला जातो. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, विद्य [...]
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी घटनेनंतर महामार्गालगत विहिरींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर ! आतातरी प्राधिकरण आणि प्रशासनाला जाग येणार का?केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार – डॉ. गणेश ढवळे
बीड जिल्ह्यातून जाणार्या विविध महामार्गांवर तब्बल 54 अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) स्थळे असताना, रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न गंभीर [...]
अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा-रतन गुजर
बीड : बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी धानोरा रोड परिसरातील अनेक वर्षांपासूनची अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी त [...]
भाजी मंडईत केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ कुचकामी ठरणार काय?जनता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांचा सवाल
बीड : शहरातील भाजी मंडईच्या मुख्य रस्त्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ आता कुचकामी ठरणार काय, असा सवा [...]
4 / 4 POSTS
