Tag: ग्रामस्थ समस्या
“धोक्याच्या छायेतून सुरक्षित भविष्याकडे; कपिलधारवाडी पुनर्वसनासाठी १८ कोटींचा दिलासा”आ. विजयसिंह राजे पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांकडून आभार, पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा
बीड : अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या सततच्या धोक्यामुळे अनेक वर्षांपासून असुरक्षित जीवन जगणाऱ्या कपिलधारवाडी येथील ग्रामस्थांना अखेर मोठा दिलासा मिळा [...]
मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ग्रामपंचायत अधिकार्यांना वरिष्ठांचे अभय?ग्रामस्थांच्या सेवांचा बोजवारा; ग्रामीण विकासाच्या उद्दिष्टांनाच हरताळ
नायगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) शासनाच्या स्पष्ट नियमांनुसार मुख्यालयी वास्तव्यास राहत [...]
2 / 2 POSTS
