संगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला – बाळासाहेब थोरात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला – बाळासाहेब थोरात

अहमदनगर प्रतिनिधी – संगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला, सत्यजित तांबे हे निवडून आले त्यांचे मी अभिनंदन करतो. घडलेलं राजकारण हे मला व्यथीत करणारे असल्याचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. कॉग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांशी माझे बोलने झाले असुन काही लोक आपल्या बद्दल गैरसमज पसरवत असल्याचे देखील थोरात यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणासाठी समताचा एल्गार ; नगरला रस्ता रोको आंदोलनात झाली निदर्शने
आदिवासी महिलेला शिवीगाळ करणार्‍या पोलिसावर कारवाई
शाळेची खोली पडलेली असते, पण गावातील मंदिर मोठे असते : मंत्री थोरात यांची खंत

अहमदनगर प्रतिनिधी – संगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला, सत्यजित तांबे हे निवडून आले त्यांचे मी अभिनंदन करतो. घडलेलं राजकारण हे मला व्यथीत करणारे असल्याचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. कॉग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांशी माझे बोलने झाले असुन काही लोक आपल्या बद्दल गैरसमज पसरवत असल्याचे देखील थोरात यांनी सांगितले.

COMMENTS