मुंबई : राज्यातील शेती अधिक शाश्वत आणि पोषणयुक्त करण्यासाठी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान राबवले जाणार आहे. पुढील दोन वर्षांत पाच लाख हेक्टर क

मुंबई : राज्यातील शेती अधिक शाश्वत आणि पोषणयुक्त करण्यासाठी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान राबवले जाणार आहे. पुढील दोन वर्षांत पाच लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच कृषी समृद्धी योजनेअंतर्गत दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस या कालावधीत कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा उभारल्या जातील. शेतकर्यांना फार्मर आयडी देण्याच्या उपक्रमातही राज्य आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले.

COMMENTS