35 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

35 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण.

नंतर मुलाची हत्या; दोन आरोपींना अटक.

मुंबई प्रतिनिधी- मीरारोड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्या

डोक्यात दांडा मारून एकाचा खून
प्रेम विवाह केल्याने आई-वडिलांनी मुलासह घेतला मुलीचा जीव
औरंगाबादेत सैराटची पुनरावृत्ती ! बहिणीशी प्रेमविवाह करणाऱ्या तरुणाला भररस्त्यात संपवलं

मुंबई प्रतिनिधी- मीरारोड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेला मुलगा हा दोन दिवसांपूर्वी आपल्या घरातून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी काश्मिरा पोलीस  ठाण्यात(Kashmir police station) तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र आता त्याची त्यानंतर हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांनी खूनाची कबुली देखील दिली आहे. अफजल(Afzal) आणि इरफान(Irrfan) असे या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

COMMENTS