Homeताज्या बातम्या

 गहू पीकांवर गेरवा रोगाचा प्रादुर्भाव ; शेतकरी त्रस्त 

वर्धा प्रतिनिधी –  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड केली आहे. परंतु पिकांवर गेरवा रोग आल्याने पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान होत आहे. पिकांवर सतत कोणत्या ना कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकांमध्ये घट निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला असुन पिकांवर कोणत्या प्रकारची फवारणी केली पाहिजे याची माहिती शासनाने द्यावी अशी  मागणी  शेतकऱ्यांनी केली आहे.

मधमाशी मित्र पुरस्कारासाठी 6 मे पर्यंत अर्ज सादर करावेत
युती सरकारला लाडकी बहीण नको तर लाडकी सत्ता हवी
उसाचे एकही कांडे कारखान्यापर्यंत जाऊ देणार नाही : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा इशारा

वर्धा प्रतिनिधी –  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड केली आहे. परंतु पिकांवर गेरवा रोग आल्याने पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान होत आहे. पिकांवर सतत कोणत्या ना कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने पिकांमध्ये घट निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला असुन पिकांवर कोणत्या प्रकारची फवारणी केली पाहिजे याची माहिती शासनाने द्यावी अशी  मागणी  शेतकऱ्यांनी केली आहे.

COMMENTS