Homeव्हिडीओ

लातूरमध्ये वीज पडून बैल दगावल्याने पतीसोबत पत्नीने ओढला नांगर

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक गावातून ही अत्यंत हृदयद्रावक आणि हतबल करणारी घटना समोर आली आहे. अवकाळी पावसामध्ये वीज कोसळून शेतकरी काशिनाथ पुंडलिक गायकवाड यांच्या दोन बैलांपैकी एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. खरीप हंगामातील पेरणी अगदी तोंडावर आलेली असताना हा मोठा आघात या शेतकरी कुटुंबावर झाला आहे

जळगाव जिल्ह्यातील रावेरा तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस
भारतातील आत्महत्या : एक राष्ट्रीय समस्या!
शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलण्याचे संकेतकृषीमंत्री भरणे : तब्बल 56 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ

लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक गावातून ही अत्यंत हृदयद्रावक आणि हतबल करणारी घटना समोर आली आहे. अवकाळी पावसामध्ये वीज कोसळून शेतकरी काशिनाथ पुंडलिक गायकवाड यांच्या दोन बैलांपैकी एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. खरीप हंगामातील पेरणी अगदी तोंडावर आलेली असताना हा मोठा आघात या शेतकरी कुटुंबावर झाला आहे

COMMENTS