Homeताज्या बातम्या

दिपाली, रश्मी ठाकरेंवर बोलायची तुझी लायकी आहे का? 

मातोश्रीवर पोहोचणारे खोके कमी झाले म्हणून रश्मी ठाकरे नाराज आहेत असा गंभीर आरोप दिपाली सय्यद यांनी केलाय

मुंबई प्रतिनिधी – मातोश्रीवर पोहोचणारे खोके कमी झाले म्हणून रश्मी ठाकरे नाराज आहेत, असा गंभीर आरोप दिपाली सय्यद यांनी केलाय. या वक्तव्यावर अयोध्या पौळ आक्रमक झाल्या आहेत. दिपाली, रश्मी ठाकरेंवर बोलयची तुझी लायकी आहे का?, असा प्रश्न अयोध्या पौळ यांनी विचारला. माफी मग नाहीतर सगळं सोशल मिडियावर सगळं सांगेन अशी धमकीच अयोध्या पौळ यांनी दिली.

श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांची चौकशी
संभाजीनगरात रिक्षा चालक-मालक संघटनेचा मोर्चा
सत्ताधारी जातवर्गाला सत्तेचे अपचन!

मुंबई प्रतिनिधी – मातोश्रीवर पोहोचणारे खोके कमी झाले म्हणून रश्मी ठाकरे नाराज आहेत, असा गंभीर आरोप दिपाली सय्यद यांनी केलाय. या वक्तव्यावर अयोध्या पौळ आक्रमक झाल्या आहेत. दिपाली, रश्मी ठाकरेंवर बोलयची तुझी लायकी आहे का?, असा प्रश्न अयोध्या पौळ यांनी विचारला. माफी मग नाहीतर सगळं सोशल मिडियावर सगळं सांगेन अशी धमकीच अयोध्या पौळ यांनी दिली.

COMMENTS