Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश

मुंबई : अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत करण्याकरिता संबधित जिल्हाधिकार्‍यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून पंचनामे झाल्यानंतर त्या शेतकर्‍यांना तातडीने मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

हास्यकलाकार राजू श्रीवास्तव यांचं निधन
शेतीच्या आधुनिकीकरणासाठी मायक्रोसॉफ्टची मदत ; दहा जिल्ह्यांतील शंभर गावांत प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबविणार
महंत सुभाष गिरी महाराज अनंतात विलीन | LOKNews24

मुंबई : अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत करण्याकरिता संबधित जिल्हाधिकार्‍यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम चालू असून पंचनामे झाल्यानंतर त्या शेतकर्‍यांना तातडीने मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

COMMENTS