Category: संपादकीय
भाजपप्रणीत महायुतीचा अभूतपूर्व विजय, अभिनंदन; ओबीसींनी घेतलेल्या भूमिकेतून साकारलेले यश!
महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुक निकाल, राज्यातील ओबीसींच्या दृष्टीने अभिनंदनीय आहे. ओबीसींनी भाजपप्रणीत महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करण्याचा [...]
मतदानाचा उच्चांक !
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झाले असून, यंदा 1995 नंतर म्हणजेच तीन दशकानंतर मतदानाचा उच्चांक नोंदवण्यात आला. त्यामुळे खर्या अर्थान [...]
उद्या, सत्ता स्थापनेचे दावे..!
परवाच्या दखल'मध्ये आम्ही स्पष्टपणे म्हटले होते की, 'राज्यात सत्ता बदल अटळ, परंतु...' त्यात, आम्ही काही अटी आणि शर्ती यांची चर्चा केली होती. ते लक [...]
सत्ताबदल अटळ, परंतु..!
राज्यातील मतदान संपल्यानंतर सुरू झालेल्या एक्झिट पोल मध्ये वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात असताना, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये महायुती [...]
संघर्षातून मिळालेला मताधिकार बजवा!
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचा धुमधडाका संपून आज मताधिकाराचा दिवस! नेमका कोणाचा विजय होईल, यावर महाराष्ट्रातील राजकीय चर्चेने जोर धरला [...]
सत्ताधारी जातवर्गाची चतुराई!
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये पूर्णपणे केवळ फुट पडली, असं नाही नाही, तर, संस्थापक असणाऱ्या कुटुंबाच्या बाहेर आता गेलेले [...]
निवडणूक : लोकशाहीची की भांडवलशाहीची?
दीड वर्ष सतत हिंसाचाराच्या आगडोंबात घुसळत असलेला मणिपूर, पुन्हा एकदा मोठ्या हिंसाचाराने होरपळतो आहे. यावेळी मात्र, राज्य सरकारातील मंत्री आणि आम [...]
सर्वाधिक जागा लढविणारे पक्ष, सत्तेच्या नव्हे, अस्तित्वाच्या संघर्षात!
महाराष्ट्र हा सौम्य नव्हे; तर, समतेचा प्रदेश आहे! या राज्यामध्ये सामाजिक परिवर्तनाचा इतिहास लोकांच्या मनात खोलवर रुजलेला आहे. हा इतिहास किती खोलव [...]
पुरूषसूक्तातून पुरूषसत्ताकाचा उदय!
देशाच्या वित्त मंत्री निर्मला सितारामन् या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने देशाला विकसित राष्ट्र बनविण्याच्या विषयावर चर्चेत आले, तर, त्यांना विरोध क [...]
नोकरशाहीचे राजकीयीकरण!
भारतासारख्या विशाल अशा देशाचा डोलारा नोकरशाहीवर अवलंबून आहे. त्यामुळेच या नोकरशाहीला पोलादी चौकट म्हटले जाते. मात्र कधी-कधी ही पोलादी चौकट भेदण्य [...]
