Category: संपादकीय
अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांची सुरक्षा ऐरणीवर
अत्यावश्यक सेवा पुरविणार्या कर्मचार्यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा घटनांमुळे अत्यावश्यक सेवेचा भाग असलेले कर्मचारी नाराज होत [...]
नेते तीन; संदेश एक !
महाराष्ट्रातील तीन ओबीसी नेत्यांची वक्तव्य पाहता आणि त्याचा अन्वयार्थ जर आपण शोधायला गेलो, तर, त्यातून नेमकं काय समोर येतं, हे आपण आजच्या सदरात [...]
महाराष्ट्रातील राजकारणाची खिचडी
भारतीयांच्या आहरातील खिचडी आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झालेली राजकीय खिचडी दोन्हींचे भिन्न अर्थ निघतात. जेवणातील खिचडी रूचकर असते, पचायला [...]
हॅम्लेट, नटसम्राट अन् शरद पवार !
आपण दचकला असाल कदाचित! हॅम्लेट, नटसम्राट ही नाटकांची, नव्हे तर, शोकांतिकांची नावे. त्यानंतर शरद पवार हे नाव येते. खरेतर, शरद पवार यांना यशवंतराव [...]
लोकलचा जीवघेणा प्रवास
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जात असलेली लोकल रेल्वे सेवा अजूनही कात टाकण्याची चिन्हे दिसून येत नाही. सकाळ झाली की, लाखो प्रवासी जीव मुठीत घे [...]
मतदानाच्या टक्केवारी वरून आयोगावर टीका ! 
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीनंतर दहा दिवसांनी आणि दुसऱ्या फेरीनंतर चार दिवसांनी, मतदानाची टक्केवारी जाहीर केली. निवडणूक आयोग [...]
आरटीईच्या शिक्षणाचा खेळखंडोबा
आरटीई अर्थात राईट टू एज्युकेशनचा हक्क देशातील प्रत्येक 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मिळावा यासाठी घटनादुरूस्ती करण्यात आली. आणि शिक्षण हक्क काय [...]
राजकारणात मध्यवर्ती बनूनही ओबीसी उरला मतदानापुरता !
आज महाराष्ट्रातील पुण्यात, चार लोकसभा मतदार संघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, स्टार कॅम्पेनर म्हणून महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा आयो [...]
वचननामा आणि पूर्ती
आश्वासनांची खैरात करायची आणि ती राबवण्याची वेळ आली की, वेळ मारून न्यायची असा अनुभव अनेकांना आला असेल. आश्वासने ऐकण्याची सर्वांना सवय झाली आहे, [...]
महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश सोडून देशात भरघोस मतदान ! 
महाराष्ट्रासह एकूण १३ राज्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत मतदानाची टक्केवारी, पहिल्या फेरीपेक्षा निश्चितपणे चांगली असून ६४.२ [...]