Category: संपादकीय
बोफोर्स ते राफेलः मंडळीना राष्ट्रद्रोही का ठरवू नये !
राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रद्रोह या दोन्ही सज्ञांची व्याख्या बदलावी का? प्रश्न विचित्र वाटत असला तरी स्वातंत्रोत्तर भारतातील अलिकडच्या पस्तीस चाळीस वर्ष [...]
राजीनामा उत्तराखंडमध्ये ; डोकेदुखी बंगालची !
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांच्या राजीनामा प्रकरणाचा संबंध थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या भवितव [...]
जरंडेश्वरचे भूत कुणाच्या मानगुटीवर बसणार ?
पुर्वाश्रमीचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आणि विद्यमान जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा.लि.वर अंमलबजावणी संचालनालयाने जप्तीची कारवाई केल्यानंतर महाराष्ट्र [...]
वादात भारत बायोटेक
एकमेव भारतीय बनावटीची आणि स्वदेशी म्हणून नावाजलेली भारत बायोटेक ही कंपनी लसीच्या चाचण्यांपासून वादात अडकली आहे. लसीच्या तीन क्लिनिकल ट्रायल होण्याच्य [...]
नागपूरमध्ये शिवसेनेला धोबीपछाड, तर नगरमध्ये काँग्रेसला
राज्यात महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही, याचा प्रत्यय वारंवार येत आहे. आघाडीत बिघाडी होण्याचे प्रसंग वारंवार घडतात. नागपूर आणि नगरमध्येही स्थानि [...]
तात्पुरती मलमपट्टी
गेल्या बर्याच दिवसांपासून केंद्र सरकार कोरोनाच्या दुसर्या लाटेतून सावरण्यासाठी काही तरी पॅकेज जाहीर करील, असे वाटत होते. [...]
भारताचं संरक्षण धोरण पहिल्यांदाच चीनकेंद्री
भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात आपलं संरक्षण धोरण हे कायम पाकिस्तानला समोर ठेवून आखलं जात होतं. [...]
ऑक्सिजनचंही राजकारण
राजकारणासाठी अनेक विषय असतात; परंतु आपले राजकारणी आणि नेते राजकारणासाठी कुठल्या थराला जातील, याचा भरवसा देता येत नाही. [...]
धोक्याचा इशारा
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली. [...]
देशमख गोत्यात
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत पूर्वी कधीही गैरव्यवहाराचे आरोप झाले नव्हते. [...]
