Category: संपादकीय
अवकाळीच्या कळा…
उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या काही भागात विजांच्या कडकडासह पाऊस कोसळ्याची शक्यता हवामान खात्याकडून वर [...]
आत्मटीका, आत्मचिंतनातून काॅंग्रेसला पूर्व वैभव !
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुक निकालानंतर एक राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसच्या प्रतिमेला प्रचंड मोठा धक्का गेला आहे. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास जु [...]
अर्थाशिवाय संकल्प
महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख समस्या सोडवण्यासाठी केंद्रात आणि प्रत्येक राज्यात प्रभावशाली असा एकही अर्थसंकल्प आजतागायत सादर झाला नाही. याला काही [...]
नव्या घोषणांसह दिलासादायक अर्थसंकल्प!
विकासाची स्पर्धा ही नेहमीच लोकांसाठी सकारात्मक असते. आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानभवनात मांडलेल्या अर्थसंकल्पात जवळपास नऊ महत्त् [...]
सामाजिक ‘बेस’शिवाय राजकीय सत्ता नाही !
पाच राज्यांचा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर जवळपास सर्वच राज्यात काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. पंजाब राज्य काँग्रेसची सत्ता असताना आम आदमी पक [...]
राजकारण-भ्रष्टाचार आणि तपास यंत्रणा
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभागाचे छापे पडत असल्यामुळे भ्रष्टाचार कुण्या एका पक्षाला वर्ज्य नाही हेच यातून अधोरेखित हो [...]
..तर, एकूण लोकशाहीचीच नव्याने चर्चा आरंभ करावी लागेल!
देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आता जवळपास संपला असून येत्या १० मार्च रोजी या पाचही राज्यांच्या निवडणूक टप्प्यातील शेवटचा भाग म्हणजे [...]
डेटाशिवाय आरक्षणाचा मार्ग अंधातरीच…
ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असले, आणि त्या दृष्टीने ओबीसी सुधारणा विधेयक विधीमंडळात मंजुर करण्यात आले असले तरी ओबीसी आरक्षणाचा मार्ग पूर [...]
ओबीसींच्या फसवणूकीसाठी सत्ताधारी-विरोधी पक्षांचे संगणमत!
ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकार नवीन कायदा करण्याची तयारी करीत असताना त्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण बाबी पाहणे आवश्यक आहे. वास्तविक त्याला स [...]
युक्रेनची गोची आणि युरोपला संधी
सोव्हियत रशियाचे विघटन झाल्यानंतर 1992 मध्ये युक्रेन हा देश अस्तित्वात आला. छोटा भुप्रदेश असलेला हा देश, मात्र विकसिनशील देश आहे. आपल्या देशाची सर्वा [...]
