Category: संपादकीय
संघराज्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा खोडसाळपणा!
बीएसएफ आणि पोलीस यांच्या अधिकारांबाबत घटनेत स्पष्टता असतांना सीमावर्ती राज्यांमध्ये बीएसएफ वाढीव अधिकार देण्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय [...]
सत्ता डाकीण मुजोर झाली तर…!
पुढारी मंडळी हे खरे जनसेवक आहेत किंबहूना त्यांनी तसे असावे ही लोकशाहीची अपेक्षा आहे.या अपेक्षेतूनच पुढारी मंडळींवर कार्यपालीकेवर अंकूश ठेवण्याची जबाब [...]
गुन्हेगारीचा चढता आलेख !
देशातील असो की राज्यातील गुन्हेगारीचा आलेख हा नेहमीच चढता राहिला आहे. यासंदर्भात गेल्या वर्षी 2020 मध्ये झालेल्या गुन्ह्यांची संख्या लक्षात घेतली तरी [...]
पोटभर जेवणासाठी संघर्ष !
भारतातील आजही मोठा वर्ग पोटभर जेवणासाठी संघर्ष करतांना दिसून येत आहे. तरी त्याला पोटभर जेवण मिळत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. ग्लोबल हंगर इंडेक [...]
महाजनकोची पत घसरली!
देशभरात कोळसा टंचाईमुळे औष्णिक वीज निर्मिती संच बंद पडत असताना महाराष्ट्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.महाराष्ट्रातले १३ वीजनिर्मिती संच सध्या ब [...]
इतकी कू्ररता येते कुठून ?
’मानवप्राणी’ असा शब्द उच्चारून मानव देखील या पृथ्वीवरील एक प्राणीच असल्याचे नेहमी उद्धृत केले जाते. मात्र या प्राण्यातही माणूसपण जपले जावे, अशी अपेक् [...]
कोळसा टंचाई नैसर्गीक की कृत्रीम?
कोळसा संकट गडद झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात भारतावर अंधाराचे सावट पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. भारतात 319 अब्ज टन कोळशाचा साठा असूनही कोळशा [...]
संवाद हरवल्याने काँग्रेसची वाताहात!
संघटन मजबूत करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची मानसिकता नेतृत्वाठायी असावी लागते,सोबत कार्यकर्त्यांचेही समर्पण तितकेच महत्वाचे ठरत [...]
गोडसे-गांधी वाद किती आवश्यक?
भारतीय राजकारणात आणि त्यापाठोपाठ समाजकारणात दोन व्यक्ती नव्हे तर दोन विचार म्हणून मान्यता पावलेले नथुराम गोडसे आणि आणि राष्ट्रपिता म.गांधी आपआपले स्थ [...]
ओबीसी नेत्यांनी राजीनामे दिल्याशिवाय ओबीसी आरक्षण टिकणार नाही!
सर्व जातीधर्माच्या वोटबँका परवडल्या पण ओबीसी वोटबँक नको, याची खात्री झालेली असल्यामुळे ही वोटबँक मुळातूनच उखडून नष्ट करण्याचा चंग सर्वच राजकीय पक्षां [...]
