Category: संपादकीय
तपास यंत्रणा कुणाच्या इशार्यावर काम करतात ?
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात बरीच उलथापालथ बघायला मिळत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अन [...]
अतिवृष्टीतून धडा घेतला नाही तर….!
पर्जन्यराजाने माघारी फिरतांना दिलेला झटका कृषी क्षेत्राच्या चांगलाच मुळावर उठला आहे.आरोग्य आणिबाणीच्या काळात अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस देणारे कृषी क् [...]
घराणेशाहीला सर्वच पक्षांकडून उत्तेजन
राजकीय घराणेशाही किमान भाजप तरी मोडीत काढेल, अशी अपेक्षा होती. मात्र ही राजकीय घराणेच भाजप आपल्या कळपात ओढून पुन्हा घराणेशाहीला उत्तेजनच देतांना दिसू [...]
राजकारणातील घराणेशाही
लोकशाहीसंपन्न देशात मतदार राजा हा सार्वभौम असून, तो पाच वर्षांत या लोकशाहीचा राजा कोण असणार, हे ठरवत असला तरी, वर्षानुवर्षे अनेक घराणी राजकारणांत प्र [...]
आनंदोत्सव साजरा करतांना संकटाचेही भान ठेवा!
कोव्हिड १९ ची लाट ओसरत असतांना भारताने लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे.म्हणून भारत वर्षात दुहेरी आनंदोत्सव साजरा केला जात आहे.तथापी या आनंद [...]
पिढीचे भान ठेवा!
सामाजिक हितांचे संवर्धन नजरेसमोर ठेवून आपल्या कायदा सुव्यवस्थेने काम करावे हे अपेक्षीत आहे,तथापी कायदा सुव्यवस्था राबविणारे हात आणि या हातांचे संचालन [...]
प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाला शह !
देशात भाजपने सर्वप्रथम बहुमत 2014 मध्ये मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली. भाजपचे हे पाशवी बहुमतामुळे भाजपला आता मित्रपक्षांची गरज वाटू लागली नाही. त्या [...]
काँगे्रसचे प्रियंका अस्त्र चालणार का?
उत्तरप्रदेशच्या राजकारणात बरीच उलथापालथ सुरू असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचे मागील काही वर्षांतील घटनांचा आधार घेतला तर दिसून येते. [...]
जाती अंताची लढाई जिंकण्यासाठी!
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात पुरोगामी महाराष्ट्रात आजही जात पंचायतीचा ‘जाच’ कायम आहे. कायदा, पोलीस प्रशासन असल्यावर देखील या राज्यात एका स्त्रीला न [...]
कोंबडे झाकून सुर्य रोखणारे राजकारणी!
सध्या राणा कुटूंबियांकडून उध्दव ठाकरे यांच्यावर सतत होणाऱ्या टिकेमुळे विचारला जातोय.खा.नवनीत राणा आणि रवि राणा या दाम्पत्यांकडून उध्दव ठाकरे आणि राजू [...]
