Category: संपादकीय
विजेचा वेग, चित्याची चपळता आणि वाऱ्याचा सळसळाट !
विजेचा वेग, चित्याची चपळता आणि वाऱ्याचा सळसळाट, असा चित्तवेधक आणि जगातील सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, नव्या पिढीला आपल्या वेगवान आयुष्याच [...]
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने…
तब्बल दोन वर्षांनंतर महाराष्ट्राची उपराजधानी अर्थात नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणे [...]
सरकार पाडण्याचे उदात्तीकरण म्हणजे………! 
कोरोनाच्या अतिशय खडतर काळानंतर राज्याच्या विधिमंडळाचे नियमित अधिवेशन दोन वर्षाच्या अंतरानंतर आज सुरू होत आहे. हे अधिवेशन निश्चितपणे आक्रमक असेल, [...]
सीमावर्ती भागाचा विकास कुणामुळे रखडला ?
राज्यात सध्या सीमावर्ती भागातील जनतेचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. त्यांच्या मूलभूत सोयी-सुविधांवरून या नागरिकांनी आक्रमक पवित्रा जसा घेतला आहे, तसा [...]
महामोर्चा आणि पोलिस प्रशासन ! 
मुंबईत महाविकास आघाडीचा मोर्चा ठरल्याप्रमाणेच पार पडला. पोलीस प्रशासनाने एक दिवस आधीच या मोर्चाला परवानगी दिली होती. परंतु, या मोर्चाच्या काळातच [...]
न्यायपालिका – सरकार संघर्ष वाढणार
नुकतेच उपराष्ट्रपती आणि कायदामंत्री यांनी न्यायपालिकेतील न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांवरून केलेले वक्तव्य ताजे असतांनाच, न्यायपालिका आणि संसद असा [...]
मुंबईतील महामोर्चा !
महापुरुषांच्या बदनामी प्रकरणाच्या विरोधात, त्याचप्रमाणे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि शिंदे- भाजपा सरकारच्या एकूणच धोरणा विरोधात महाविकास आघाडी [...]
साहित्यिकांचा रोष आणि पुरस्कार वापसी
महाराष्ट्र नावाचे राज्य एक आगळंवेगळं रसायन आहे. या राज्यात जशा सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि वैचारिक पंरपरा आहेत, त्याचप्रकारे महाराष्ट्रात साह [...]
माहीतीचा कायदा दुर्लक्षित होतोय ! 
५ डिसेंबर २०२२ पर्यंत केंद्रीय माहिती आयोगाकडे 22,000 हून अधिक द्वितीय अपील आणि तक्रारी प्रलंबित आहेत, अशी माहिती गुरुवारी राज्यसभेत देण्यात आली. [...]
चीनचा घुसखोरीचा डाव
भारताचे शेजारी राष्ट्र म्हणून नेहमीच पाकिस्तान आणि चीन या दोन देशांचा उल्लेख करण्यात येतो. त्यामागचे कारण म्हणजे दोन्ही देश विश्वासार्ह नसल्याचे [...]
