Category: संपादकीय
आयुष्याची दोर बळकट करायची की पंतगांची ?
गेल्या दोन दिवसांपासून देशभरात पंतगोत्सवाची धूम सुरु आहे. पंतग उडवण्याचा आनंद अनेकजण लुटतांना दिसून येत आहे. पंतगांची दोर हवेत झेपावत असतांना प्र [...]
महाराष्ट्र केसरी आणि चर्चा ! 
खेळ आणि खेळ भावना या दोन्ही गोष्टी नेहमीच चर्चेत असतात. कोणत्याही खेळामध्ये खेळाडूवृत्ती असेल, तर, हार किंवा जीत अथवा विजय किंवा पराभव, याची [...]
तपास यंत्रणा आणि राजकीय नाकेबंदी
देशभरात गेल्या काही वर्षांपासून तपास यंत्रणांचा गैरवापर वाढल्याचा सूर विरोधकांकडून होतांना दिसून येत आहे. महाराष्ट्रात उदाहरण द्यायचे झाले तर, अं [...]
समान नागरी कायद्याची चाचपणी
समान नागरी कायदा करण्याचा वचननामा भाजपने आपल्या 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी दिला होता. भाजपने ज्याप्रकारे कलम 370 कलम रद्द करण्य [...]
जनगणनेच्या अभावाने !
भारताची जनगणना, संपूर्ण देशात एकाच दिवशी सुरू होते, ज्याची पहिली सुरूवात १८८१ मध्ये झाली होती. केंद्र सरकार प्रशासनाद्वारे दर १० वर्षांनी जनगणन [...]
नोकर भरतीला होणारा विलंब
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिंदे-फडणवीस सरकारने 75 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला. खरं त [...]
हवामान बदलाचे संकट
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढतांना दिसून येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात केवळ 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण [...]
ब्राझीलचा सत्ता संघर्ष ! 
ब्राझीलच्या संसद, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती भवनावर रविवारी उजव्या विचारसरणीचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांच्या हजारो समर्थ [...]
महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना होणार का ?
महाराष्ट्र राज्यात गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आ [...]
अदानी स्पष्टीकरण का देता हेत ? 
देशातील दोन प्रमुख उद्योजकांपैकी एक आणि आशियात श्रीमंतीत पहिलें स्थान तर जगातील अव्वल तिघांमध्ये असणारे गौतम अदानी यांनी काल एका वाहिनीला मुलाखत [...]
