Category: संपादकीय
उपयुक्तता आणि राजकारण
उपयुक्ततावाद हा जसा नीतिशास्त्राच्या अभ्यासाचा भाग आहे, तसाच तो, बेंथम आणि मिल या राजकीय तत्वज्ञांचा देखील सिद्धांत राहिला आहे. आज या उपयुक्ततावा [...]
मोदी मंत्रिमंडळाचा चेहरा बहुजन !
नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व एक प्रकारचं अजब रसायन आहे. काल त्यांनी आपले जम्बो मंत्रिमंडळ बनवले. त्यामध्ये २७ मंत्री ओबीसी, १० एसी, ५ एसटी आणि [...]
शपथविधीच्या निमित्ताने ..
लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रासाठी धक्कादायक निकाल लागले असून, महायुतीचे पुरते पानीपत झाले आहे. खरंतर अजित पवार यांना आपला पक्ष किमान दोन जागा मिळ [...]
शपथविधीसह आघाडी सरकारांचा काळ सुरू !
काल संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील सहा खासदारांना दिल्लीहून फोन आले. आलेल्या फोनचा अर्थ असाच होता की, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल. सहा जणांप [...]
काँगे्रसचा बदलता चेहरा
काँगे्रसकडे 10 वर्षांपूर्वी बघितल्यास हा गलितगात्र झालेला पक्ष दिसून येत होता. कोणतीही नाविण्यपूर्ण योजना नाही, पक्षामध्ये कोणतेही फेरबदल नाही, स [...]
मोदींचा शपथविधी आणि नितीश’ची जबाबदारी !
आज देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा शपथविधी होईल. मात्र, यानंतर सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी एक काल मर्यादा दिली जाईल. या [...]
बहुमताचा अभाव
एक्झिट पोल अर्थात कलचाचण्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजाच्या विपरित परिणाम दिसून येत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँगे्रसने भाजपला कडवी टक्कर दिल [...]
नव्या लोकसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही !
लोकसभा निवडणुकीचे निकाल पार पडले. यामध्ये कोणत्याही पक्षाला पूर्णपणे बहुमत मिळाले नाही. परंतु, आघाडी म्हणून एनडीए आघाडीला एकंदरीत बहुमत मिळाले आह [...]
जनतेचा कौल कुणाला मिळणार ?
लोकशाहीचा उत्सव संपुष्टात आला असून, निकालासाठी अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. मात्र त्यापूर्वी मतदानोत्तर कलचाचण्यांचा निष्कर्ष समोर आला आहे. [...]
शेवटी निकालापर्यंत पोहचलो !
पाच वर्षानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे निकाल, आज सकाळपासूनच यायला सुरुवात होईल. यादरम्यान, सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर जे एक्झिट पोल वे [...]
